बाभुळगाव : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दि . 16 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित केला होता पांढरकवडा येथे नरेंद्र मोदी यांच्या महिला मेळाव्यात वर्ग 7 वी मध्ये शिकणारी क्षितिजा ह्या लहान मुलीला हातनाक प्राणाला मुकावे | लागले आहे सभास्थळी सकाळी 6 पासून महिला बोलावण्यात आल्याअसताना दुपारी 2 पर्यंत त्यांना न पाण्याची सोय न सावलीची सोय उपलब्ध केली गेली नव्हती . यातच क्षितिजा ही मुलगी देखील या मेळाव्यात आपल्या आई सोबत आलेली असताना पाण्याअभावी ती मृत्युमुखी पडली मोदींच्या सुरक्षतेसाठी व गर्दी कमी होऊ नये या साठी त्या मेळाव्यातील महिलांना । पाण्यासाठी पण पोलीस सभागृहा बाहेर पडू देत नव्हते एवढेच नाही तर त्यांच्या कडे असलेल्या पाणी बॉटल सुद्धा सुरक्षेच्या नावाखाली काढून घेण्यात आल्यात्यामुळे ब - याच जणांना पाण्याअभावी त्रास होत होते | | बेटी बचाव चा नारा देणार हे सरकार खरच महिलांच रक्षण करणार आहे का ? यावर मोठा प्रश्न या घटनेने | उपस्थित झाला आहे . या घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थी | काँग्रेस अर्थात nsui चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी | तिन्ह नाराजी व्यक्त केली आहे . या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही महोदय तहसिलदार साहेबाणा | निवेदन देऊन विनंती करत आहोत की या कार्यक्रमाच्या आयोजकांवर व नरेंद्र मोदी यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा . निवेदन देतांना NSUI चे जिल्हाध्यक्ष कौस्तुभभाऊ शिर्के अक्षय राऊत उपजिल्हाध्यक्ष , | चंद्रशेखर परचाके उपाध्यक्ष यु काँ राळेगाव , राजुभाऊ काटेखर कृष्णाभाऊ ठाकरे तालुकाध्यक्ष यु . काँ . बाभुळगाव विलास चांदेकर निखिल गाडगे NSUI तालुकाध्यक्ष राजेश काटेकर वृषभ गुल्हाने NSUI उपाध्यक्ष मुकेश बोबडे उपाध्यक्ष NSUI . विपुल बोदडे . अभिभाऊ शेळके , सुवेध भेले आशिन दहाट स्वप्निल वानखडे स्नेहल दिघाडे , शाहरुख खान अध्यक्ष | शिवशक्ती महाविध्यालय सागर मस्कर , सुरज भारती , संघपाल डोफे , जितेश पडघाण मो मुदस्सीर आदी । nsui चे पद्धाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . . .26 February 2019
Home »
» *बेटी बचाव चा नारा देणार हे सरकार खरच महिलांच रक्षण करणार आहे का ?*
*बेटी बचाव चा नारा देणार हे सरकार खरच महिलांच रक्षण करणार आहे का ?*
बाभुळगाव : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दि . 16 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित केला होता पांढरकवडा येथे नरेंद्र मोदी यांच्या महिला मेळाव्यात वर्ग 7 वी मध्ये शिकणारी क्षितिजा ह्या लहान मुलीला हातनाक प्राणाला मुकावे | लागले आहे सभास्थळी सकाळी 6 पासून महिला बोलावण्यात आल्याअसताना दुपारी 2 पर्यंत त्यांना न पाण्याची सोय न सावलीची सोय उपलब्ध केली गेली नव्हती . यातच क्षितिजा ही मुलगी देखील या मेळाव्यात आपल्या आई सोबत आलेली असताना पाण्याअभावी ती मृत्युमुखी पडली मोदींच्या सुरक्षतेसाठी व गर्दी कमी होऊ नये या साठी त्या मेळाव्यातील महिलांना । पाण्यासाठी पण पोलीस सभागृहा बाहेर पडू देत नव्हते एवढेच नाही तर त्यांच्या कडे असलेल्या पाणी बॉटल सुद्धा सुरक्षेच्या नावाखाली काढून घेण्यात आल्यात्यामुळे ब - याच जणांना पाण्याअभावी त्रास होत होते | | बेटी बचाव चा नारा देणार हे सरकार खरच महिलांच रक्षण करणार आहे का ? यावर मोठा प्रश्न या घटनेने | उपस्थित झाला आहे . या घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थी | काँग्रेस अर्थात nsui चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी | तिन्ह नाराजी व्यक्त केली आहे . या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही महोदय तहसिलदार साहेबाणा | निवेदन देऊन विनंती करत आहोत की या कार्यक्रमाच्या आयोजकांवर व नरेंद्र मोदी यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा . निवेदन देतांना NSUI चे जिल्हाध्यक्ष कौस्तुभभाऊ शिर्के अक्षय राऊत उपजिल्हाध्यक्ष , | चंद्रशेखर परचाके उपाध्यक्ष यु काँ राळेगाव , राजुभाऊ काटेखर कृष्णाभाऊ ठाकरे तालुकाध्यक्ष यु . काँ . बाभुळगाव विलास चांदेकर निखिल गाडगे NSUI तालुकाध्यक्ष राजेश काटेकर वृषभ गुल्हाने NSUI उपाध्यक्ष मुकेश बोबडे उपाध्यक्ष NSUI . विपुल बोदडे . अभिभाऊ शेळके , सुवेध भेले आशिन दहाट स्वप्निल वानखडे स्नेहल दिघाडे , शाहरुख खान अध्यक्ष | शिवशक्ती महाविध्यालय सागर मस्कर , सुरज भारती , संघपाल डोफे , जितेश पडघाण मो मुदस्सीर आदी । nsui चे पद्धाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . . .






0 comments:
Post a Comment