स्थापन झाल्या च्या काही तासात
आला आहे. फडणवीस यांनी ट्विटर वर सरकार विरोधात जोरदार हल्ला चढवला असून पुन्हा विदर्भाचा राग आळवला असल्याचं समोर आलं आहे.फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारे माप घोषणा असल्या तरी मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटेवर वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख ही सुद्धा असू नये हे दुर्दैवी आहे. असं म्हणत नवे सरकार त्याकडे लक्ष देईल अशी आशा करू असं ट्विट केलं आहे.
राज यांनी जस म्हंटल होत राज्याला सक्षम विरोधी पक्ष्याची गरज आहे. तो राज यांनी जरी दिला नसला तरी भाजप सर्वात मोठा पक्ष असून ही विरोधात बसण्याची वेळ आल्या मूळे राज्याला सक्षम विरोधी पक्ष भेटला असून त्याची चुणूक ही लगेच सरकार स्थापन होताच दिसून आली असून हे राज्याचा हिता साठी चांगलंच म्हनाव लागेल नाही का?







0 comments:
Post a Comment